वसईतील दोन ग्रामपंचायतींच्या १५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक रिंगणात एकूण ३५ उमेदवार होते. या उमेदवारांना निवडणुकीनंतर महिनाभराच्या आत खर्च सादर करावा लागतो. ...
नाशिक जिल्ह्यातील कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे ...
grampanchyat sarpanch kolhapur- सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत इर्षा वाढते, त्यातून सामान्य उमेदवारांचे नुकसान होते, म्हणून राज्य शासनाने या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला. मात्र ...