बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभव झाला. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दावा ईव्हीएमवरुन नवीन दावा केला. ...
राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे, तर काही ठिकाणी शिवसेना विरोधात भाजपा अशी लढत होत असल्याचे दिसत आहे. ...