अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप उमेश पाटील यांनी केला. ...
अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत कडक कायदे अस्तित्वात असताना कायद्याला न जुमानता असे विचित्र प्रकार घडतात, ही शाेकांतिका असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे ...
Raigad Civic Polls: रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ५९, तर नगरसेवकपदांसाठी ९०० अर्ज दाखल झाले आहेत. ...
बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभव झाला. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दावा ईव्हीएमवरुन नवीन दावा केला. ...