निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदाता नसतील, ज्यामुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षितता सुधारेल. ...
- अंतिम प्रभाग रचना जाहीर; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात कोणताही अनुकूल बदल केलेला नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हस्तक्षेप केल्याचा आरोप ...
ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणे उघडकीस आणली. ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. तसेच सर्वच पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्कं करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, राज्यातील प्रमुख वि ...