ज्या 40 नगरपालिका आणि 17 नगर पंचायतींमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे, त्यांच्या निवडणूक निकालांना या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाचे अधीन राहावे लागेल,असे निर्देश कार्टाने दिले आहेत. ...
राज्य सरकारच्या २०२५ च्या नव्या नियमानुसार, जे प्रभाग आधी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या संवर्गासाठी आरक्षित होते, त्यानाच यंदाच्या निवडणुकीत आरक्षण मिळाले आहे ...
विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. ...