यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले असून, राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. ...
निवडणूक कोणतीही असो, मैदानात झाडून सारे साखरसम्राट उतरतात. सभा, प्रचार, पदयात्रा, जेवणावळी, पैसा याचा बेसुमार वापर होतो. यात हार होवो अथवा जीत, पुढच्या निवडणुकीला पुन्हा लांग घालून हे सम्राट तयार असतात. ...
दिल्लीतील मतदारांनी काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा नाकारले. विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा आपले खातेही उघडता आले नाही आणि माथ्यावर 'भोपळा'च राहिला. पण, काँग्रेसच्या आमदारांची संख्या 'शून्य' असणारी दिल्ली विधानसभा ही एकमेव ...