ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
who is rashmi shukla ips: भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेल्या आयपीएस रश्मी शुक्ला यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्या चर्चेत असू ...
Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून देशात मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएमच्या (EVM) विश्वसनियतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच ईव्हीएमबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी सुर ...
Lok Sabha Election 2024: लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठीचं निवडणुका हे माध्यम असतं. मात्र या निवडणुकांमध्ये होणारा वारेमाप खर्च आणि त्याचे समोर येणारे आकडे हे सर्वसामान्यांसाठी सवयीचे झाले आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल ...