भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
निवडणूक आयोग आता देशभरात मतदार यादीची दुरुस्ती मोहिम राबवणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये आधी ही मोहिम राबवण्यात येणार आहे. ...
निवडणूक आयोगाने देशभरात मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. ...