भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
पश्चिम बंगाल, तामिळनाडू या विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये बिहारप्रमाणेच विशिष्ट समूहांना डावलण्याचा प्रयत्न होईल, ही विरोधकांची मुख्य शंका आहे ...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच राज्यातील एनडीए आणि महाआघाडी या प्रस्थापित आघाड्यांऐवजी तिसरा पर्याय उपलब्ध करून देणार ...