भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: हे सगळे शंकास्पद असल्याचे सांगत लोकसभेला खासदार झालेल्या नीलेश लंके यांनी विधानसभेला ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
Congress News: काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत त्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. आता यापैकी अनेक पराभूत उमेदवारांकडून निकालाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच त्यातील २४ पराभूत उमेदवारांनी इव्हीएमवर संशय घेत प ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन गावी गेले आहेत. नेमके अमावस्येच्या दिवशी गावी गेले आहेत. अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...