भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
delisted Political Party list by Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा आदेश काढला. देशातील तब्बल ३३४ पक्षांना निवडणूक यादीतून हटवण्यात आले आहे. यात नऊ राजकीय पक्ष महाराष्ट्रातील आहेत. ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवले असून, निवडणूक आयोगाच यात सामील असल्याचा आरोप केला आहे. आयोगाकडून हे आरोप फेटाळले जात असताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावत यांनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाला सुनावलं ...
Election Commission OF India: २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये साटंलोटं झाल्याचा आणि मतांची चोरी करून भाजपाने विजय मिळवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. एकीकडे हा वाद सुरू असता ...
निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केली. ...
ते (राहुल गांधी) दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायला हवे. त्यासाठी शपथेवर आरोप करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला हवे आणि आयोगानेही या आरोपांची चाैकशी गंभीरपणे, नीरक्षीरविवेक बुद्धीने करावी. ...
राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचे उदाहरण दिले. तसेच त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या एपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश व महाराष्ट्र ...
आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...