भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. ...
सध्याच्या हायटेकच्या जमान्यातील निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही वाचाळवीरांना ऊत आला आहे. त्यांना आवर घालण्यासाठी निवडणूक आयोग जी कारवाई करीत आहे, ती पुरेशी नाही, असा वाचकांचा सूर आहे. ...
निवडणूक जाहीर झाली की, आचारसंहिता लागू होते. मग, या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या बातम्या येतात. हे उल्लंघन सर्वच पक्षांकडून व सर्वच स्तरांवरील नेत्यांकडून होत असल्याचे दिसून येते. ...