भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ व ६ डिसेंबर आणि १२ व १३ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण् ...
Tej Bahadur News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती. ...
vidhanparishadelecation, pune, kolhapur निवडणूक निरीक्षक नीलिमा केरकट्टा यांनी शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पाहणी करून सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन मतदान शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी कें ...
नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निव ...
EVM News : बिहारमधील निवडणूक आणि इतर राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...
Bihar Result: RJD, CPI Demand Recounting, Blame on JDU MP News: बिहार निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र बिहारचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बालामुरूगन यांनी लिहिलं आहे. ...