खासदार व आमदारांविरोधात प्रलंबित असलेल्या ५०० प्रकरणांपैकी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये ४५ तर परभणी येथे ४० फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. लातूर जिल्ह्यात एक प्रकरण प्रलंबित आहे. ...
राज्यपालांना आपलं अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवं होतं, त्यानंतर काय राजकारण करायचं होतं ते केलं असतं; एकनाथ खडसेंनी भाजपला फटकारलं तर ठाकरे सरकारला दिला घरचा आहेर! पाहा व्हिडीओ #Eknathkhadse #Bhagatsinghkoshyari #Maharashtrabudgetsession2022 ...
OBC Reservation: महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने आयोगाच्या अंतरिम अहवालावर पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाही करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे ...