Maharashtra Political Crisis: सोबत असलेले सर्व पक्ष भाजपपासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, तेसुद्धा आता बाहेर पडले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
Eknath khadse : "नाथाभाऊंच्या मागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागली, एटीएस लागलं... काय काय लागलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. यांना फक्त नाथाभाऊच दिसतो." ...
Maharashtra Political Crisis: तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात केलेला प्रवेश एकनाथ खडसेंसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. ...