कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा ...
शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद र ...
डीबीटी योजना विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याने आदिवासी विभागातील योजना रद्द करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघासह विविध संघटनांनी केली आहे. ...
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या आश्रमशाळा चालविल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अधीक्षका ...