आज जाहीर करण्यात आलेले निकाल एका विशेष फॉर्म्युल्यानुसार जाहीर करण्यात आले आहेत. ज्या विषयांची परीक्षा झाली, त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारावर ज्या विषयांची परीक्षा झाली नाही त्या विषयांना गुण दिले आहेत. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक, परीक्षा शुल्क आकारू नये. संपूर्ण शिक्षण मोफत देणे ही शासनाची जबाबदारी असून प्रवेश प्रकियेसाठी नियम बनवावा. यासह अनेक मागण्यासांठी छात्रभा ...
शाळेतील मुलांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा पुस्तकांची तीनच पुस्तके केली आहेत. एका पुस्तकाचे तीन भाग करून ते वर्षभर तीन महिन्यांच्या अंतराने शिकविले जाणार आहेत. ...
नव्या पिढीला संविधानाच्या मूलतत्त्वापासून दूर करण्याचे आणि लोकशाहीचा पाया डळमळीत करण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात असल्याची टीका विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी लोकमतशी बोलताना केली आहे. ...
विदर्भाची बाजारपेठ असलेल्या नागपुरात स्टेशनरी साहित्यांचा जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती उत्पादक आणि विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...