कळमनुरी तालुक्यातील नांदापूर परिसरात सोमवारी रात्री १२.२५ मिनिटांनी गूढ आवाजानंतर आता तर सौम्य हादराही बसल्याने घरातील भांडे जमिनीवर खाली पडले. त्यामुळे भयभीत ग्रामस्थ लहान मुलाबाळांसह घराबाहेर पडले. ...
नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची ...
वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...