यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. ...
निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून ७१ टन २०० किलो उत्पादन घेत, १ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ...