२०२४ च्या फेब्रुवारीमध्ये ३० तास पाऊस पडला. पावसामुळे पर्ण ग्वादर पाण्याने भरले. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले यामुळे बाकी देशांचा संपर्क तुटला. हा परिसर समुद्र सपाटीपासून जवळ आहे. ...
गेली २५ वर्ष द्राक्ष निर्यात करणारे रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेल्या ३ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. ...