नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी असलेले डबके, खदान तलाव मृत्यूचे दरवाजे ठरत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात अशा ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले तरुण, मुले बुडण्याचे प्रकार घडतात. त्यानंतरही पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे बंदिस्त करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आह ...
Jalgaon News: खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्याने तो काढायला गेलेला सचिन राहूल पवार (वय ६, रा.हरिविठ्ठल नगर, मुळ रा. कुसुंबा ता. रावेर) हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली. पोहणारे तरुण, पोलीस व अग्निशमन विभागाने रात्र ...
Mumbai News: लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतांनाच जुहू बीच वर पाण्यात बुडणाऱ्या दोघा मुलांना वाचवण्यात येथील दृष्टी लाईफसविंग गार्ड कंपनीच्या दोन जीवरक्षकांना यश आले आहे. ...