लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठिबक सिंचन

Drip Irrigation information in Marathi

Drip irrigation, Latest Marathi News

Drip Irrigation पाण्याचा काटेकोर व कमी वापर होऊन जास्त कृषी उत्पादन देणारा हा आधुनिक सिंचन प्रकार आहे.
Read More
थोरात बंधूंनी खडकाळ जमिनीवर फुलवले केळी पिकाचे नंदनवन - Marathi News | Thorat brothers flourished a paradise of banana crops on barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थोरात बंधूंनी खडकाळ जमिनीवर फुलवले केळी पिकाचे नंदनवन

दौंड तालुक्यातील खुटबाव येथील बाबू व पप्पू बबन थोरात या भावंडांनी व आई शांताबाई यांनी केळीचे खडकाळ जमिनीवर सुमधूर उत्पन्न घेतले आहे. ...

अजिंठ्याच्या पायथ्याचा एक धडपडा तरुण, ज्याने देशातील लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले - Marathi News | how dr bhavarlalji jain had bring change for millions of Indian farmers via new agriculture technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजिंठ्याच्या पायथ्याचा एक धडपडा तरुण, ज्याने देशातील लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले

ठिबकसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील शेतीत क्रांती घडवून लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे द्रष्टा व्यक्तिमत्व अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी घडले, फुलले. त्यांचे नाव पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन. शेतकरी त्यांना आदराने मोठे भाऊ संबोधतात. ...

उत्पादनखर्च आणि कांद्याला मिळणारा बाजारभाव याचं गणित काही जुळेना - Marathi News | The calculation of production cost and the market price of onion does not match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादनखर्च आणि कांद्याला मिळणारा बाजारभाव याचं गणित काही जुळेना

कमी पाणी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पिकाचे यशस्वी नियोजन केले होते; मात्र निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे उत्पादनात झालेली घट आणि अत्यल्प मिळणारा भाव यामुळे शेतकरी हतबल. ...

कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल - Marathi News | outstanding work by Krishibhushan Anandrao; divert from sugarcane, papaya produced 100 tons per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल

आष्टा येथील कृषी भूषण सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देत नऊ एकरांवर पपईची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने एकरी सहा लाख रुपयांचे (१०० टन) उत्पन्न मिळविले आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, गोवा यांसह स्थानिक बाजारपेठेत पपई विक्रीसाठी पाठविली जात असल्या ...

खडकाळ माळरानावर दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन - Marathi News | A ample production of strawberries in ten guntha barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकाळ माळरानावर दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन

राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली. ...

आता हळद काढणीला येईल लवकर; करा या तंत्रज्ञानाने लागवड - Marathi News | Now the turmeric will be harvested soon; Cultivation with this technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता हळद काढणीला येईल लवकर; करा या तंत्रज्ञानाने लागवड

सिंगल नोड पद्धतीने हळद रोपांचे उत्पादन कमी खर्चात चांगल्या प्रतीची लागवड सामग्री तयार करण्यासाठी आलं तसेच हळदीमध्ये एकच अंकुर (सुमारे २० ग्रॅम) वापरून रोप तयार करण्याचे तंत्र प्रमाणित करण्यात आलं आहे. ...

उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल - Marathi News | side to the sugarcane farming; Cultivation of custard apple, get good income from pulp preparation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल

वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. ...

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज? - Marathi News | Subsidy for digging of farm pond under Chief Minister's Sustainable Irrigation Scheme, where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे र ...