कमी शेती क्षेत्रातदेखील जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग फळ उत्पादक शेतकऱ्याने करून दाखविला आहे. पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथील बापूदादा आनंदराव पऱ्हाड यांनी दीड एकर क्षेत्रात कलिंगड, तर आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड के ...
शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर तरुणवर्गाने फळ पिकाकडे लक्ष केंद्रित करू लागला आहे. वाळुंजनगर, ता. आंबेगाव येथील तरुण शेतकरी जयेश वाळुंज याने कलिंगड शेती करण्याचा निर्णय घेत दोन लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ...
ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...
सदर योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता आतापर्यंत रु. ३०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला असून उर्वरित रु. ५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...
जीवन शेळके हे बीएसस्सी केमिस्ट्री मधून पूर्ण शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित युवक आहेत. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी आतापर्यंत पॉलिहाऊस मध्ये येणारी विविध पिके घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...