भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्यास सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुसंगत पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शन ...
‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...