भाकड जनावरांची खरेदी-विक्री बंद झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यातच जर्सी गाईच्या नर वासरांना (अंतुले) सोडून देण्याच्या प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असून, पशुपालकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. ...
Supreme Court News: दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात डांबण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाच्याच खंडपीठाने फेरविचार केला आणि भटक्या कुत्र्यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला. ...