भारतात ‘रेबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रेबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. उपराजधानीत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात ९९३० लोकांना श्वानांनी दंश केला आहे. श्वानदंशानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून ...
सावंतवाडी शहरात भटक्या जनावरांसोबत अलीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांबरोबर वाहन चालकांना ही मोठी समस्या बनून राहिली आहे. ...
शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. ...
सिद्धार्थनगर, हनुमाननगर, सामनगाव झोपडपट्टी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिलांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...