मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. ...
शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्सचीही आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स अनेक प्रकारचे असून त्यांचे शरीराला अनेक फायदे होतात. यातील एखाद्या जरी व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
अनेकदा आपल्याला सांगण्यात येते की, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं पोटभर करा पण रात्री मात्र थोडचं जेवा. कारण आपण जो नाश्ता करतो त्यावर आपला दिनक्रम अवलंबून असतो. ...
इन्सुलिनला असलेली मागणी आणि त्याची किंमत कमी न झाल्यास 2030 पर्यंत मधुमेहाचे 4 कोटी रुग्ण औषधापासून वंचित राहणार असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. ...
सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. ...
आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची ...
देशात कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न होत असतानाही प्रत्यक्षात तो वाढत आहे. हीच स्थिती मधुमेहाची आहे. यामुळे कुष्ठरोगासोबतच मधुमेहाची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. वेळीच निदान होऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. देशाला मधुमेह आणि कुष्ठरोगाची राजधानी हो ...