महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अतोनात परिश्रम घेऊन समाज परिवर्तनाचे काम केले म्हणून आपण निर्भयपणे आपले विचार व्यक्त करू शकतो. या महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करा. आई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान करा. नियमित अभ्यास ...
महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे ...
धरणगाव येथील मुन्नादेवी अॅण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चंदेल यांच्या पुण्यस्मरणार्थ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटण्यात आले. ...
धरणगाव रेल्वेस्थानकावर पाहणी करण्यासाठी ६ रोजी डीआरएम सुनीलकुमार यांनी भेट दिली असता रेल्वे प्रवासी संघाने त्यांची भेट घेऊन नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...
बुढ्ढी के बाल म्हटले की, सर्वांना लहानपण आठवते. धरणगाव येथील साहित्यिक बी.एन.चौधरी यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत याच बुढ्ढी के बाल याविषयी खुमासदार शैलीत लिहिले आहे. ...
ढाब्यांवरील ग्राहकांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोबाइल व पैसे लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पाळधी येथे घडली. भुसावळच्या या इसमाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केल्याचेही समजते. ...