मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. ...
पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल... ...
माता सीतेच्या अपहरणाची कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, यानंतर, आता भाजपने त्यांना घेरायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांची 'निवडणूक हिंदू' म्हणून खिल्ली उडवली जात आहे. ...
Delhi Election 2025: यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही एक अशी योजना आणू ज्यामुळे दिल्लीत बाड्याने राहणाऱ्यांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल. ...
दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे. ...