ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Former Chief Justice of India, Deepak Mishra: भारताच्या एका माजी सरन्यायाधीशांनी एका निकालामधील बहुतांश मजकूर कॉपी पेस्ट केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ...
आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही, तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी पुण्यात दिला. ...
न्यायाचे राज्य ही संकल्पना जपली नाही तर कायद्याचे राज्य काेसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिला. ...