]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सां ...
अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला. पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी के ...
सांगली पोलिसांनी केलेला प्रकार खूपच लाजिरवाणा आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. याप्रकरणी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या दोघांच्या बदलीची मागणी होत आहे. त्या संदर्भातील निर्ण ...
सावंतवाडीतील स्पर्धा परीक्षा केंद्राचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतरच केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दूरसंचारच्या एज्युकेशन विंगची मदत घेतली जाईल. हे केंद्र अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकार नगरपालिकेला सर्व स ...
आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दत्तक घेतलेल्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी चौकुळ गावातील प्रत्येक कुटुंबास रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री दीपक ...
याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. ...
सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर या ...
मुंबई : सागरी सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नीती अवलंबिणे, हेच देशाच्या हिताचे आहे. त्यांच्या नीतीप्रमाणेच कार्य करणे हीच खरी शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत् ...