डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला. ...
दस-या निमित्ताने झेंडूच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे दुचाकी,चार चाकी वाहनांना फुलांच्या माळा घातल्या जातात. तसेच पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांना यंदा ५० टक्क्यांनी कमी भाव मिळाला आहे. ...
ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपुरात कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. दसऱ्याला या मूर्तीपुढे रावण दहनानंतर कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरा आहे. ...
रेल्वेमार्गाने हजारोंच्या संख्येने देशभरातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. अनेकदा अनुयायी पायदानावर बसून प्रवास करतात. अशा अनुयायांचे समुपदेशन आरपीएफचे २५ जवान निळ्या टोप्या घालून करणार आहेत. ...
उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
सद्यस्थितीत शहरी नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका मानण्यात येत आहे. देशातील एकात्मदर्शनवादाची मूळ विचारधारा बदलण्यासाठी या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरुणाईचे ‘ब्रेनवॉश’ करण्यावर त्यांचा भर आहे. ...