शांतता आणि अहिंसेने अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. त्यासाठी मूळ मानवी मूल्यांना ओळखणे गरजेचे आहे. म्हणूनच मूळ मानवी मूल्यांचा शिक्षण पद्धतीत अंतर्भाव व्हावा, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी केले. ...
मुंबई विद्यापीठाच्या फिलॉसॉफी डिपार्टमेंटने आयोजित 'कन्सेप्ट ऑफ मैत्री इन बुद्धिजम' हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या सत्राच्या उद्घाटनला तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा हजर होते. ...
कृतघ्नतेच्या दुर्गुणापासून धर्मगुरूही मुक्त नसतात हे वास्तव भारताच्या आश्रयाला आलेल्या व गेली ६० वर्षे येथे सुखेनैव जगत असलेल्या दलाई लामा यांच्या ताज्या वक्तव्याने सिद्ध केली आहे. ...
महात्मा गांधी यांना वाटत होते की मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान व्हावे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरु यांना ते मान्य नव्हते, असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी मंगळवारी केले. ...
तेन्झिंग ग्यात्सो ऊर्फ दलाई लामा (१४वे) यांना यापुढे एका विशिष्ट अंतरावर ठेवण्याचा व त्यांच्याशी असलेले आपले संबंध फारसे घनिष्ट नाहीत हा भारत सरकारचा पवित्रा मानवतावाद आणि नैतिकता या मूल्यांबाबतचा आपला स्तर आपण सोडला असल्याचे सांगणारा आहे. दलाई लामा ...
युरोपीय समुदायातील देश ज्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न आहेत, त्याप्रमाणे तिबेटही चीनसोबत राहू शकतो, असे तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे. ...