तेन्झिंग ग्यात्सो ऊर्फ दलाई लामा (१४वे) यांना यापुढे एका विशिष्ट अंतरावर ठेवण्याचा व त्यांच्याशी असलेले आपले संबंध फारसे घनिष्ट नाहीत हा भारत सरकारचा पवित्रा मानवतावाद आणि नैतिकता या मूल्यांबाबतचा आपला स्तर आपण सोडला असल्याचे सांगणारा आहे. दलाई लामा ...
युरोपीय समुदायातील देश ज्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न आहेत, त्याप्रमाणे तिबेटही चीनसोबत राहू शकतो, असे तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे. ...
तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही़ त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ...
गेल्यावर्षी एका कार्यक्रमात दलाई लामा यांनी स्वत:ला भारत सरकारचे ‘लाँगेस्ट गेस्ट’ म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अचानक आपल्या भूमिकेत इतका मोठा बदल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
कोणत्या धर्माचे पालन करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु राष्ट्रवादाची अतिरेकी भावना ही भविष्यासाठी घातक आहे. धार्मिक शिकवणीच्या आधारावर कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. म्हणूनच धर्माची शिकवण दूर सारून, आधुनिक शिक्षण ही काळाची गरज असल्य ...
एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन दलाई लामा यांच्या हस्ते झाले. ...