अनेक गोष्टींमुळे जगात अराजकता माजली आहे. याला कारण आपले विचार हेच आहे. गौतम बुद्धांनी यावर सखोल अभ्यास करत त्या काळात समाजातील बुरसटलेले विचार दूर सारून त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली होती. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आहे, असे ...
शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे, ...
मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात. ...
आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाक ...
फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले. ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेतगोंधळ घातल्याच्या कारणावरुन शनिवारी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या शिवाय सभेत व्यासपीठावर येवून गोंधळ घातलेल्या सर्व सभासदांना कारणे दाखवा नोट ...