जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण ...
काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले. ...
संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. ...
‘साहित्याच्या प्रांगणात एक नवा पडघम.. प्रतिभा संगम..’, ‘हैदराबाद प्रकरणाचा निषेध’चे नामफलक.. टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझीम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. ...
महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्रा ...