बालपणी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांसह महापुरुषांची चरित्रे आणि रामायणातील कथांचे वाचन केले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘माझी जीवनगाथा’ हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाचनात आले. त्यातूनच वाचाल तरच जगू शकाल हा मौल्यवान संदेश मिळाला. वाचनाम ...
जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने ...
नगरधन परिसरात झालेल्या उत्खननादरम्यान प्रभावती गुप्तच्या शासनकाळातील मुद्रांकाचा शाेध घेण्यात यश आले असून त्याबाबतची रिपाेर्ट नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ...
वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवित, समकालीन प्रश्नांना वाचा फोडली. समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी आपल्या गीतांमधून जनजागृती केली, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड ...
जीवनाच्या वाटेत भेटलेली माणसे, त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही शिदोरी घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीचे प्रामाणिक कथन ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा कथासंग्रह आहे. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देत अस ...
कलम ३७० रद्द झाले, राममंदिर उभे राहील, कदाचित समान नागरी कायदादेखील होईल. मात्र, त्यातून देशनिर्माणाचे कार्य होणार नाही. तर देश हा राजाभाऊंसारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे निर्माण होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी स ...
Nagpur News पूर्वी आदिवासींच्या घराघरात वारली कलाकृती दिसायची. कालौघात ही कला आता लुप्त होत आहे. पण नागपुरातील आदिवासी युवकांनी याच कलाकृतीचा आधार घेत, रोजगाराचा मार्ग शोधला आहे. ...