रंगमंचावर चित्रपट या प्रयोगामुळे मराठी चित्रपटांना प्रदर्शनाची नवीन जागा मिळाली आहे, कारण बऱ्याच मराठी सिनेमांचे आर्थिक गणित कमी असते. त्यामुळे त्यांना चित्रपटगृहात स्थान मिळत नाही ...
पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हा ...