सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण ...
राज्य शासनाद्वारे दीड लाखांपर्यंत कर्जमाफीसाठी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांची १,३४,५६९ खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी १,२२,१३० खातेधारकांना विशिष्ट क्रमांक पोर्टलवर मिळाला. याशिवाय १,१७,७९४ शेतकऱ्यांनी आधार प्रम ...
आ. मुनगंटीवार यांनी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र ...
ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेत ...