Agricultural News : अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढल्यामुळे अखेर ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला. हिंगोलीच्या शेतकऱ्याला १.८२ लाख रुपयांची नुकसानभरपाई ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मंचाने बजावले. या निर्णयाम ...
Chandrapur : यंदा पावसाने अजूनही वेग धरला नाही. पुढे काय होणार, या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या मनात सध्या प्रचंड धास्ती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हातउसने घेऊन पेरणी केली. पीककर्जासाठी धडपड सुरूच आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी यंदाच्या २०६ कोटी उद्दिष्टांपैकी क ...
शेतीमध्ये 'एआय'चा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादन वाढीसाठी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाढीचे धोरण मंजूर केले आहे. ...
Savkari Karj : अमरावतीत परवानाधारक सावकारांकडे व्याजदराचा सूचना फलक न लावल्याचा मुद्दा उघडकीस आल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. वाचा सविस्तर (Savkari Karj) ...