राज्य सरकारने २०१७ मध्ये Shetkari Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...
पीक विमा घेतलेल्या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ७२ तासांत कळविल्यानंतर ३० दिवसांत भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र, पीकविमा कंपनीने विविध कारणे देत सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याची माहित ...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...
बैंक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बैंक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, एचडीएफसी बँक शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाला होल्ड लावत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. ...
गतवर्षी खरीप हंगामात विमा मंजूर झालेल्या १ लाख २३ हजार ६१९ पैकी ५२ हजार ५१९ शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली असून, उर्वरित ७१ हजार १०० शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे दावे काहीही कारण न सांगता विमा कंपनीने फेटाळले आहेत. ...