शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३२.४२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. ...
Mahatma Phule Karj Mukti Yojana एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र १० हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान शुक्रवारी जमा झाले. ...
विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी नियमित कर्ज भरूनही व्याजदर माफीच्या सवलतीपासून वंचित असल्याचा आरोप होत आहे. जाणून घेऊया अधिक माहिती ...
खरीप हंगामाचे तीन महिने सरले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टापैकी ७० टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात विविध बँकांना यंदा ४ हजार ४५५ कोटी रुपयांचे कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला परंतु शेतकऱ्यांच्या डोक्याला मात्र ताप झाला आहे. (E Pik Pahani) ...