karjmafi samiti सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे. ...
कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. ...
shet jamin boja शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याला 'बोजा' असे म्हणतात. या कर्जाची ७/१२ नोंद होणे आवश्यक असते. ही नोंद ज्या फेरफाराने होते त्याला 'बोजा चढविणे' असे म्हणतात. ...
kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...
Crop Loan : रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात ५०० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते व सिंचनासाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीही बँकांच्या अनास्थेमुळे अनेक शेतकरी वैतागून सावकारांकडे वळत आहेत. (C ...