गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी मदत जाहिर केली होती कधी मिळणार याची माहिती वाचा सविस्तर (e-pik pahani) ...
मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादन घटले होते. या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. (E- Pik Pahani) ...
चालु वर्षात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. किती मिळेल मदत वाचा सविस्तर (Crop Damage) ...
शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे. ॲपद्वारे पीकपेरा नोंदण्याची सोय करण्यात आलेली आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचि ...