Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...
Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा, संत्रा, डाळिंब आणि पपई या चार फळपिकांना आता हवामान आधारित विमा संरक्षण मिळणार आहे. शासन आणि विमा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून ...
Crop Insurance : राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यंदा बीड जिल्ह्यातील सुमारे ५.९० लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली असली तरी, आता भरपाई कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. पूर्वीप्रमाणे २५% आगाऊ रक्कम ...