Kaju Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...
खरीप प्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आहे शेवटची तारिख ते वाचा सविस्तर (Pik Vima Yojana) ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
खरीप २०२३ मध्ये शासकीय जमीन दाखवून काही लोकांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता. बनावट विमा भरणाऱ्यांची नावे समोर असतानाही संबंधितावर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे की काय, फळबाग (Horticulture) नसतानाही विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्या ...
राज्य शासनाने जून- २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा भरता येणा ...