Marathwada Crop Damage : अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली असून, शासनाने १५०० कोटींच्या मदतपॅकेजपैकी ३०० कोटींचे वाटप सुरू केले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठ ...
Banana Crop Insurance : विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै रोजी संपल्यानंतर, १५ सप्टेंबरपर्यंत भरपाईची रक्कम मिळणे अपेक्षित असतानाही, आता या मुदतीला उलटून महिना होत आला असतानाही, कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संभ्रमात ...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
pik vima yojana ग्लोबल वॉर्मिंगच्या काळातील हवामानाचे रौद्ररूप लक्षात घेता केंद्र सरकार हवामान आधारित विमा योजना सुरू करण्याचा विचार करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...
Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...
Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा, संत्रा, डाळिंब आणि पपई या चार फळपिकांना आता हवामान आधारित विमा संरक्षण मिळणार आहे. शासन आणि विमा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून ...