ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Crop Insurance : खरीप २०२५ पासून लागू होणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावाने किंवा चुकीची माहिती देऊन विमा घेणाऱ्या व्यक्तींवर आता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. (Crop Insurance) ...
Crop Insurance : शासनाच्या निर्देशानुसार पीक विमा अर्ज प्रक्रियेसाठी केवळ ४० रुपये मानधन सीएससी (CSC) केंद्र चालकांना देण्याचे ठरले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून १०० रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम उकळली जात आहे. (Crop Insurance) ...
Krushi Samruddhi Yojana 2025 : शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. ...