नाशिकला रणजी क्रिकेट सामना मिळणे ही खरोखरीच अभिमानाची बाब आहे. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ...
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे. ...
नाशिक : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्यावतीने गोल्फ क्कलब मैदान येथे घेण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र ... ...
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने नाशिकमध्ये येत्या १४ पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा क्रिकेटचा सामना होणार असून, या सामन्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणारा हा नववा सामना असल्याने नाशिककरांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत ...
गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट् ...