एरव्ही टीकेचा धनी झालेल्या ऋषभने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या कसोटी सामन्यात वगळण्यात आल्यानंतर पंतने मेलबोर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देत छाप सोडली. ...
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने ...
मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याला जिगरबाज खेळाने साथ दिलेल्या भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असे पाणी पाजले. ...
लक्ष्याचा पाठलाग करताना दिवसअखेर इंग्लंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३८ धावा केल्या होत्या. आजचा खेळ थांबला त्यावेळी जॉनी बेयरस्टो (११) आणि डॅन लॉरेन्स (७) खेळपट्टीवर होते. ...