वरणगाव नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून तथापि त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांचा गटनेता कोण? हा वाद न्यायालयात गेला असताना विषय समित्यांचाही विषयही तेथे गेला आहे. ...
दीड वर्षात जिल्ह्यातील १२०४ प्रकरणात विविध आरोपींना येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायप्रविष्ठ सहा हजार ६९४ प्रकरणे निकाली निघाली असून यातील पाच हजार २९० प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात ११ प्रकरणात तर ...
अकोला : सोमठाणा शेतशिवारामध्ये घडलेल्या तसेच अकोल्यातील हायप्रोफाइल हत्याकांडातील एक असलेल्या किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. ...
मोठ्या शहरात गाडी पार्किंगवरुन नेहमीच किरकोळ वाद होतात. मात्र, मुंबईत पार्किंग वादावरुन एका व्यक्तीला 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...