‘लोकमत’ने सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्या नेतृत्वात या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. यात नेमक्या किती केंद्रांवर घोटाळा आढळला, काय-काय निष्पन्न झाले याकडे नजरा लागल्या आहे. ...
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्व ...
देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. ...
शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभाग ...
राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात १ लाख २६ हजार ६४१ शेतकऱ्यांचा २३ लाख १२ हजार ७८८.५८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर ३९ हजार ९०६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ७ लाख २१ हजार ३०७.०९ क्विंटल कापूस कापू ...